आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
(सविस्तर वाचा).

डॉ. श्री. अर्जुन गुंडे
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी)

श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

डॉ. श्रीमती सोनिया रविंद्र नाकाडे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि)(प्रभारी)
- सर्वसाधारण बदली प्रक्रिया–बदली समुपदेशन सुधारित वेळापत्रक-येथे क्लिक करा.
- वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी यांचे माहे मे-२०२५ मधील बदली बाबत.
जिल्हा परिषद स्तरावरून बदलीने दिलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल/रद्द करणे बाबत कारणे.
अर्ज करण्यासाठी येथे जावे-क्लिक करा
(अर्ज स्विकारण्याची शेवटची मुदत- रविवार, ०८-०६-२०२५, संध्या. ०६:०० पावेतो)
- अनुकंपा तत्वावर गट ड व गट क पदावर नियुक्ती देणेकरिता रिक्त पदांचा तपशिल, शैक्षणिक अर्हता तसेच समवेत अंतिम ज्येष्ठता यादी- (सविस्तर वाचा)
- विशेष शिक्षक अंतिम सेवा जेष्ठता यादी-माहे जुलै 2025. (सविस्तर वाचा)
- “मिशन आत्मनिर्भर” योजनेंतंर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संसाधन कक्ष.! (येथे क्लिक करा)
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सन्माननीय आशिमा मित्तल मॅडम ह्यांच्या अथक परिश्रमानंतर जिल्ह्यातील गट संसाधन केंद्रांचा कायापालट.! (येथे क्लिक करा)
ताज्या बातम्या
- सुपर ५० ची रविवार दिनांक ३ ॲागस्ट रोजी Best of Two Examination प्रमाणे अजुन एक परीक्षा. नवीन
- "सुपर 50" योजनेतून आयआयटीमध्ये मारला 'सिक्सर'! नवीन
- जि. प.आदर्श शाळा अंदरसुलमध्ये डिजिटल क्रांती नवीन
- अनुकंपा तत्वावर ४० वारसांचा सेवेत समावेश. नवीन
- पाल्याचा जि. प. शाळेत प्रवेश घ्या,अन् घरपट्टी, पाणीपट्टीत माफी मिळवा ! नवीन
- जिल्हा परिषद 36 शाळांमध्ये वर्ग वाढले. शाळा व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार मिळाली मान्यता
- बालविवाहाबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन.