Close

    दृष्टी आणि ध्येय

    • स्वच्छ, सुंदर आणि हरित गावे निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
    • महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका सुधार अभियानामार्फत गरिबी निर्मूलन उपक्रम राबविणे.
    • इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा आणि निवारा संबंधित सुविधा पुरवणे
    • प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींना सक्षम करून पंचायती राज व्यवस्था मजबूत करणे.