आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
(सविस्तर वाचा).

श्रीमती आशिमा मित्तल
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी

डॉ. श्री. अर्जुन गुंडे
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

श्री. रवींद्रसिंह परदेशी
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि)
- सर्वसाधारण बदली प्रक्रिया–बदली समुपदेशन सुधारित वेळापत्रक-येथे क्लिक करा.
- वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी यांचे माहे मे-२०२५ मधील बदली बाबत.
जिल्हा परिषद स्तरावरून बदलीने दिलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल/रद्द करणे बाबत कारणे.
अर्ज करण्यासाठी येथे जावे-क्लिक करा
(अर्ज स्विकारण्याची शेवटची मुदत- रविवार, ०८-०६-२०२५, संध्या. ०६:०० पावेतो)
- अनुकंपा तत्वावर गट ड व गट क पदावर नियुक्ती देणेकरिता रिक्त पदांचा तपशिल, शैक्षणिक अर्हता तसेच समवेत अंतिम ज्येष्ठता यादी- (सविस्तर वाचा)
ताज्या बातम्या
- पाल्याचा जि. प. शाळेत प्रवेश घ्या,अन् घरपट्टी, पाणीपट्टीत माफी मिळवा ! नवीन
- जिल्हयातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वाटप शिबिरांचे आयोजन शिबिरांचा लाभ घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन नवीन
- कार्यालयीन सुधारणेचा ‘नाशिक झेडपी' मॉडेल ; १०० दिवसात अमूलाग्र बदल, राज्यात पटकावला तिसरा क्रमांक-या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची मुलाखत. नवीन
- मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमात जिल्हा परिषदेची सर्वोत्कृष्ठ कामगिरी मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा गौरव..!
- मागील चार महिन्यात २५ बाल विवाह रोखण्यात महिला व बाल कल्याण विभागाला यश.
- बालविवाहाबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन.