आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
(सविस्तर वाचा).

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

nashik-district-map1

Screenshot 2025-09-01 180237

पंचायत राज निर्देशांक- प्रथम क्रमांक

Hiwali Shala

Jilha Parishad

Mission BHagirath Model

Mission MOdel School2

Model Village Prise

Rasthriy Mahaposhan

Rojgar

मॉडेल विलेज

Smart PHC Deopur

Smart PHCs

उजाळली आंगणवडी

बालस्नेही आंगणवडी







- सुपर ५० उपक्रमाची निकषानुसार व सादर केलेले कागदपत्रे/पुराव्यानुसार प्रसिद्ध केलेली विद्यार्थी यादी
- “सुपर ५० उपक्रम” विद्यार्थी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे बाबत
- JEE विद्यार्थी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी, प्रवर्ग-अनुसूचित जाती
- JEE विद्यार्थी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी, प्रवर्ग-अनुसूचित जमाती
- JEE विद्यार्थी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी, प्रवर्ग-सर्वसाधारण
- NEET विद्यार्थी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी, प्रवर्ग-अनुसूचित जाती
- NEET विद्यार्थी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी, प्रवर्ग-अनुसूचित जमाती
- NEET विद्यार्थी अंतिम निवड व प्रतीक्षा यादी, प्रवर्ग-सर्वसाधारण
“बालविवाह मुक्त नाशिक”
हा प्रकल्प महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण जास्त असलेल्या १२ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे (धुळे, नाशिक, जळगाव, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, धाराशिव). यात महिला व बाल विकास, शिक्षण, ICDS, आरोग्य आणि पंचायत या पाच प्रमुख शासकीय विभागांचा समावेश आहे, जे जिल्हा टास्क फोर्स आणि जिल्हा कृती योजनांद्वारे समन्वय साधतात.
राज्य शासनाच्या १५० दिवसीय सेवाकर्मी कार्यक्रमाचा गुणांकण तक्ता-
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यात विविध लोकहितकारी व विकासाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण उपक्रम पुढीलप्रमाणे-
- ‘सुपर ५०’ उपक्रम- (सविस्तर पहा)
- ‘मिशन भगीरथ’- (सविस्तर पहा)
- ‘मिशन आत्मनिर्भर’- (सविस्तर पहा)
- ‘डिजिटल क्लासरूम’- (सविस्तर पहा)
- ‘मिशन कामधेनु’- (सविस्तर पहा)
- ‘मिशन मॉडेल स्कूल’- (सविस्तर पहा)
- ‘मॉडेल व्हिलेज’- (सविस्तर पहा)
- ‘स्मार्ट अंगणवाडी’- (सविस्तर पहा)
- ‘स्पेलिंग बी’- (सविस्तर पहा)
ताज्या घडामोडी
वृत्तालेख
ई-प्रशासन
महत्वाचे दुवे
महत्वाचे दुवे
हेल्पलाइन नंबर
-
Citizen’s Call center: 155300
-
Emergency Police: 100
-
Emergency Helpline: 112
-
Crime Stopper: 1090
-
Women Helpline: 1091
-
Child Helpline: 1098
-
Citizen’s Call center: 155300
-
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार: 011-1078