बंद

    ताज्या बातम्या

    • cm fadnavis sir
      माननीय मुख्यमंत्री

      श्री. देवेंद्र फडणवीस

    • dycm shinde sir
      मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास व गृह निर्माण)

      श्री. एकनाथ शिंदे

    • dy cm pawar sir
      मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन)

      श्री. अजित पवार

    • माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
      माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

      श्री. जयकुमार गोरे

    • Yogesh Kadam sir
      माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

      श्री. योगेश कदम

    • Eknath Davle sir
      मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

      श्री. एकनाथ डवले

    • CEO sir
      मा. मुख्य कार्यकारी अधिकारी

      श्री. ओमकार पवार (भा.प्र.से.)

    • Arjun Gunde Sir
      मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी

      डॉ. अर्जुन गुंडे

    आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
    (सविस्तर वाचा).

    महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येये २०३० च्या दिशेने ग्रामीण विकासाचा नाव अध्याय सुरू हॉट आहे. हे अभियान पारदर्शक व तत्पर प्रशासन, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, शेती, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, उपजीविका विकास आणी लोकसहभाग यांसारख्या ग्रामीण विकासाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करणारे आहे.

    “बालविवाह मुक्त नाशिक”

    हा प्रकल्प महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण जास्त असलेल्या १२ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे (धुळे, नाशिक, जळगाव, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, धाराशिव). यात महिला व बाल विकास, शिक्षण, ICDS, आरोग्य आणि पंचायत या पाच प्रमुख शासकीय विभागांचा समावेश आहे, जे जिल्हा टास्क फोर्स आणि जिल्हा कृती योजनांद्वारे समन्वय साधतात.

    (अधिक माहितीसाठी येथे जा)

    राज्य शासनाच्या १५० दिवसीय सेवाकर्मी कार्यक्रमाचा गुणांकण तक्ता-

    (पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यात विविध लोकहितकारी व विकासाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण उपक्रम पुढीलप्रमाणे-

    ताज्या घडामोडी

    सर्व पहा

    महत्वाचे दुवे

    अधिकृत प्रसारमाध्यमे

    हेल्पलाइन नंबर

    • Citizen’s Call center: 155300
    • Emergency Police: 100
    • Emergency Helpline: 112
    • क्राईम स्टॉपर: 1090
    • महिला हेल्पलाइन: 1091
    • चाइल्ड हेल्पलाइन: 1098
    • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार: 011-1078

    छायाचित्र दालन

    • जिल्हा परिषद नाशिक च्या नूतन इमारतीचे लोकार्पण जिल्हा परिषद नाशिक च्या नूतन इमारतीचे लोकार्पण
    • जि. प. नाशिक नवीन इमारत जि. प. नाशिक नवीन इमारत
    • जिल्हा परिषद नाशिक च्या नूतन इमारतीचे लोकार्पण (2) जिल्हा परिषद नाशिक च्या नूतन इमारतीचे लोकार्पण (2)
    • मा. मुख्यमंत्री यांनी मा. मू. का. अ. यांचा केलेल्या सन्मान मा. मुख्यमंत्री यांनी मा. मू. का. अ. यांचा केलेल्या सन्मान
    • आदी कर्मयोगी अभियानात नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी आदी कर्मयोगी अभियानात नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी
    • आदी कर्मयोगी पुरस्कार आदी कर्मयोगी पुरस्कार
    • WhatsApp Image 2025-08-26 at 19.23.27 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
    • बालस्नेही आंगणवडी बालस्नेही आंगणवडी
    • उजाळली आंगणवडी उजाळली आंगणवडी
    • मॉडेल विलेज मॉडेल विलेज